भारताने केवळ ३६ चेंडूत मिळवला थायलंडवर विजय
भारताने केवळ ३६ चेंडूत मिळवला थायलंडवर विजय सिल्हेट: महिला आशिया चषकामध्ये भारत विरुध्द थायलंड या सामन्यात भारताने थायलंडचा अवघ्या ६ षटकांत पराभव केला. टीम इंडियाने प्रथम थायलंडच्या संघाला १५.१ षटकांत अवघ्या ३७ धावांत गुंडाळले, त्यानंतर प्रत्युत्तर देत ६ षटकांत ९ धावांनी शानदार विजय मिळवला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने सामना पूर्णपणे एकतर्फी केला. भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले …
















