जनगणनेतील माहितीची गोपनीयता आणि प्रक्रिया जनगणना ही देशाच्या प्रगतीची आणि उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी असते. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी नवी दिल्ली येथे जनगणना २०२७ ची घोषणा केली. ही जनगणना देशाच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. या महाकार्याचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची फळे पोहोचवणे हा आहे. जेव्हा प्रगणक तुमच्या दारावर येतील, तेव्हा …