भारताने एआय चा ग्राहक नव्हे, तर मालक व्हायला हवे- जीत अदाणीcvc: सन 2035 पर्यंत 8.3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शतकात भारताने फक्त तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश न राहता, ते निर्माण आणि नियंत्रित करणारे राष्ट्र बनले पाहिजे. ही बाब अदाणी ग्रुपचे संचालक जीत अदाणी यांनी इंडिया एआय समिट 2026 मध्ये व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की एआय …