जलसंधारण काळाची गरज – अमोल घाडगे शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या वतीने “जलसंधारण : घाडगेवाडी गावचा अभ्यास” या विषयावर श्री अमोल घाडगे यांचे व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखान्यामध्ये अमोल घाडगे यांनी प्रमुख वक्ते म्हणून आधुनिक काळातील जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगली जिल्ह्यातील घाडगेवाडी या गावाचे शाश्वत विकास कशा प्रकारे जलसंधारणाच्या माध्यमातून घडवून एक आदर्श …