गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे माजी उपसरपंचांचा गव्याच्या हल्ल्यात आज मृत्यू झाला.ही घटना दुपारी घडली. माणिक बळवंत पाटील (वय ५० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या छातीत गव्याचे शिंग घुसले होते.त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहिती वरून दुपारी अडीचच्या सुमारास माणिक पाटील …