शाश्वत विकास काळाची गरज – प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे कोल्हापूर : शाश्वत विकास हा सध्याच्या काळाची गरज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाश्वत विकास म्हणजे काय हे त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांनी भरीव संशोधन करावे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थांसाठी शिवाजी विद्यापीठ सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती …