जिल्ह्यात 19 जुलै पर्यंत बंदी आदेश लागू कोल्हापूर : जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून सोशल मीडियाव्दारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यामुळे काही घटनामध्ये परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला होता. त्यानुसार पोलीस ठाणे अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस …