जनगणनेचे काम अचूक असावे – जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेचा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे.या जनगणनेच्या कामासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हे काम निर्धारित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे,असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य …