गौतम अदाणी यांनी ‘वंदे भारतम्’ उपक्रमाची सुरुवात केली; देशभरातील उद्योजकांचा शोध घेणार देशभरातील तळागाळातील उद्योजक आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार व्यासपीठ ‘वंदे भारतम्’ उपक्रमांतर्गत देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 800 हून अधिक जिल्ह्यांमधील नवोन्मेषक, उद्योजक आणि समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. विविध टप्प्यांतील निवड प्रक्रियेनंतर 75 अंतिम स्पर्धकांची निवड केली जाईल. त्यांना अहमदाबाद येथे विशेष प्रशिक्षण …