पदयात्रे’ ऐवजी पक्षाची ‘पडझड’ थांबवा – हेमंत पाटील मुंबई : देशातील मतदारांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतून काँग्रेसला सत्तेतून बेदखल करीत नरेंद्र मोदी यांच्या हाती सुत्रे सोपवली. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेला दारुण पराभव अजूनही काँग्रेस विसरू शकलेली नाही. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे संघटनात्मक बुरुज ढासळत असल्याचे दिसून आले. अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाचा निरोप घेतला. त्यामुळे पक्षाची वाताहत रोकण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर …