करोना काळात उभारण्यात आलेल्या सर्वच ‘कोव्हिड सेंटर’ची चौकशी करा!- हेमंत पाटील मुंबई/ पुणे : करोना काळात स्थानिक प्रशासनाने राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीने लाखो लोकांचे जीव वाचवण्याचे महत्वाचे काम केले. पंरतु, या जीवघेण्या काळातही काहींनी आपले उखळ पांढरे करुन घेतले.अशात मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह इतरांची देखील चौकशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करावी अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे …