संशोधक विद्यार्थ्यांनी ग्रीन एेनर्जी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणे आवश्यक – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद पाटील कोल्हापूर, (प्रतिनिधी):- आपणांस कोळसा आणि तेल मोठयाप्रमाणात आयात करावे लागत आहे. यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी ग्रीन एेनर्जी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डी.वाय.पाटील विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन …