कोल्हापूर : जिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे. पाऊस आणि थंड हवामान यांचा विपरीत परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी …
शाळांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करावी : खा. धनंजय महाडिक
