कोल्हापूर ते मुंबई चा प्रवास फक्त ४५ मिनिटांचा : प्रादेशिक जोडणीत ‘स्टार एअर’ विमान कंपनीचा नवा मापदंड कोल्हापूर, : सर्वसामान्यांना सुलभ हवाई प्रवासाची अनुभूती देण्यासाठी एक उल्लेखनीय पाऊल म्हणून, भारत सरकारने ‘उडान’ (देशातील सामान्य नागरिकांसाठी उड्डाण) ही ‘प्रादेशिक जोडणी योजना’ (आरसीएस) सुरू केली, ज्याद्वारे ६० लाख प्रवाशांना स्वस्त दरात विमान प्रवास करता आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला पाठिंबा दर्शवत …