जालन्यातील उत्तर प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे महाराष्ट्रात खळबळ जालना : उत्तर प्राप्तिकर विभागाने जालना येथे केलेल्या कारवाईत तब्बल 58 कोटींची रोकड, 16 कोटींचे सोने आणि तब्बल 390 कोटींच्या मालमत्तेचे घबाड प्राप्तिकरने केलेल्या छाप्यात हाती आले आहे. गेल्या 8 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे ही कारवाई सुरु होती. कारवाई झालेले कारखाने /व्यावसायिक – जालन्यातील एसआरजे स्टील, कालिका स्टी आणि फायनान्सर विमल राज बोरा, प्रदीप …