राहुल गांधींनी भारत जोडो नव्हे तर काँग्रेस पक्ष जोडो यात्रा काढावी : शायनी एनसी कोल्हापूर : संपूर्ण देशभरातून भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार आहे. वेगवेगळ्या निवडणुकीत मतदानातून हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाले आहे.तेंव्हा राहुल गांधी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा क पक्ष वाचविण्यासाठी काँग्रेस जोडो यात्रा काढावी असा टोला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायनी एनसी यांनी …