अधिवेशनात विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे.निर्णय झाले नाही तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते मा. खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी , शेतक-यांना दिवसा वीज द्या …