महाराष्ट्रातील राजकीय अवकाश बदलत गेला: प्रा.डॉ.पी.एस.पाटील कोल्हापूर(प्रतिनिधी):- ‘महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील राजकीय अवकाश बदलत गेला. या बदलाच्या पार्श्वभूमीवर २०२४ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहायला मिळतो. …