Home शासकीय पी.एम.किसान’ च्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-जिल्हाधिकारी रेखावार

पी.एम.किसान’ च्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-जिल्हाधिकारी रेखावार

2 second read
0
0
78

no images were found

पी.एम.किसानच्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढजिल्हाधिकारी रेखावार

 कोल्हापूर : पी. एम. किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना  योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.  पी. एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून याअतर्गंत लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी करुन घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांनी ‘आपले सरकार’ केंद्रांमार्फत अथवा पीएम किसान ऍप द्वारे इ केवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…