खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील : उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट भाव देण्याचे वचन मोदी सरकारने पाळले पुणे,: केंद्र सरकारने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) केलेली वाढ हा ऐतिहासिक आणि शेतकरी हिताचा मोठा निर्णय आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१५) व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी …