१६८ योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी अभियान राबविले – एजाज देशमुख कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्यांनी देशावर सत्तर वर्षे राज्य केले, पण सर्वसामान्य देशवासी अडचणींत असताना पाठ फिरवली पण नरेंद्र मोदींच्या उदार भुमिकेमुळे कोराना काळात सर्वसामान्यांच्या चुली पेटल्या. तब्बल १६८ योजनांच्या माध्यमातून मोदींनी सर्वसामान्यांना अन्नधान्य, मुद्रा कर्ज, शिष्यवृत्ती, उज्वला ॻॅसपासुन विविध प्रकारच्या योजना देशभरात पोचवल्या यासाठीच धन्यवाद मोदीजी अभियान राबविण्यात येत आहे. …