शाश्वत विकास परिषदेतून जिल्ह्यातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल – राजेश क्षीरसागर कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिक स्थळे, निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्थानिक अर्थ चक्र बदलत आहे. राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापूर येथे होत असून यातून जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती मिळेल असे प्रतिपादन …