IRCTCतर्फे दोन विशेष भारत गौरव यात्रा : पुरी–गंगासागर–बाबा बैद्यनाथ धाम आणि दिव्य राजस्थान–खाटू श्यामजी–उज्जैन यात्रा कोल्हापूर,(प्रतिनिधी):- भारतातील धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने IRCTCतर्फे दोन विशेष भारत गौरव पर्यटक रेल्वे यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रांबाबत माहिती देण्यासाठी आज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी IRCTCचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री. …