लोकनिधीतून साकारणार विद्यार्थिनी वसतिगृह; शिवाजी विद्यापीठाचा अभिनव उपक्रम कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची वसतिगृहाअभावी राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी विद्यापीठाने लोकसहभागातून लोकांच्याच स्मृती जतन करू शकेल, अशा वसतिगृहाची संकल्पना समोर आणली आहे. या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेची मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली. काही देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे …