पाकिस्तानच्या ‘नापाक’ हल्ल्यांना लष्कराचे चोख प्रत्युत्तर-हेमंत पाटील पुणे, : – देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि देशवासियांच्या सुरक्षेसाठी भारताने केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ दहशतवादाला दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.देशाला युद्ध नकोय; परंतु, या ऑपरेशन नंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना तेवढ्याच ताकदीने परतवले जात आहे. युद्ध सदृश्य स्थितीत देशाचा प्रत्येक नागरिक नरेंद्र मोदी सरकार च्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे …