तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय – शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई : प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित …