
no images were found
भामटे तील दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू
कोल्हापूर – भामटे इथल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. राजवीर महादेव पाटील व समर्थ महादेव पाटील अशी त्यांची नावं आहेत. सकाळी १२ च्या सुमारास गाव तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही घटना घडलीय. राजवीर हा पहिलीत तर समर्थ दुसरीच्या वर्गात शिकत होता. यामुळे भामटे परिसरात शोककळा पसरली आहे.