नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणाव्यात : प्रियंका चतुर्वेदी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे. देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या साजरा केला गेला. त्याचप्रमाणे देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची आठवणही काढण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिनही जवळ येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी …