शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची – न्या. अभय आहुजा कोल्हापूर,: संविधानातील कलम 39 (अ) अन्वये सर्व नागरिकांना समान न्याय व अधिकार आहे .यामध्ये कोणताही भेदाभेद नाही.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण …