मणिपूरमधील घटना भारतीयत्वाला काळीमा फासणारी-हेमंत पाटील मुंबई : अडीच महिन्यांहून अधिकचा काळ लोटला तरी मणिपूर धुमसत आहे.हिंसाचारात अनेकांचे नाहक जीव गेले आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यानंतर देखील राज्यात शांतता प्रस्थापित झालेली नाही.सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आपल्या सर्वांच्या भारतीयत्वावर काळीमा फासणारा आहे. नारीशक्तीचा जयघोष करणाऱ्या देशात महिला किती असुरक्षित आहे, याचे उदाहरण पुन्हा एकदा या ताज्या …