वाढलेल्या मतदारसंख्येने काँग्रेसचे ढोंगही सपशेल फेल जाईल-रविंद्र चव्हाण मुंबई, : राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाले वारंवार वाढलेल्या मतदारसंख्येबाबत बोलत आहेत. पण जसे भाजपाच्या विजयी मतदारसंघात मतदार संख्या वाढली, तशीच ती महाविकास आघाडीच्या विजयी मतदारसंघात सुद्धा वाढली, असे असतानाही राहुल गांधींसह विरोधक वाढलेल्या मतदानाची टूम लावून धरत आहेत. विरोधकांनी अशा कितीही वावड्या उठवल्या, तरीही यापूर्वी जसे ‘संविधान बचाव’ आणि ‘ईव्हीएम हटाव’ …