षडयंत्र रचून हिंदूंना ‘दहशतवादी’ ठरवणार्यांवर कठोर कारवाई करा ! – कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे जोरदार मागणी कोल्हापूर(प्रतिनिधी ):- मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष ठरल्यामुळे ‘हिंदू आतंकवाद’ ही संकल्पना काँग्रेसने रचलेले एक राजकीय षड्यंत्र होते, हे आता उघड झाले आहे. राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर यांच्यासह इतरांना हिंदू असल्यामुळे अकारण तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या मानसिक …