June 13, 2025
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम
  • 5 hours ago शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह; अन्य मंदिरांमधूनही मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा ! – हिंदु जनजागृती समिती
  • 6 hours ago  मी विमानातून उडी मारली नाही, तर…;      
Home राजकीय (page 3)

राजकीय

नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार-  एकनाथ शिंदे

By Aakhada Team
3 weeks ago
in :  राजकीय, सामाजिक
0
45

नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार-  एकनाथ शिंदे        मुंबई,   : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगत नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा असेही निर्देश …

Read More

अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिका

By Aakhada Team
3 weeks ago
in :  राजकीय, सामाजिक
0
76

  अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिका   कोल्हापूर (प्रतिनिधी):-कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी. आर. पाटील यांची भेट घेतली. बुधवारी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत …

Read More

भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न…

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Video, राजकीय
0
67

  भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न…   कोल्हापूर (प्रतिनिधी ):-गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी  शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले.  या शौर्याला सलाम करण्यासाठी  आणि भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी  शिवसेना …

Read More

भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न…

By Aakhada Team
3 weeks ago
in :  Video, राजकीय
0
61

  भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न…   कोल्हापूर (प्रतिनिधी ):-गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी  शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले.  या शौर्याला सलाम करण्यासाठी  आणि भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी  शिवसेना …

Read More

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
4 weeks ago
in :  राजकीय, सामाजिक
0
57

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हापूर, : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांमधून महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्व महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे असून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. …

Read More

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर

By Aakhada Team
4 weeks ago
in :  राजकीय, सामाजिक
0
54

बचत गटांच्या चळवळीतून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करूया– प्रकाश आबिटकर   कोल्हापूर, : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांमधून महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्व महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे असून महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. …

Read More

गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग,!   

By Aakhada Team
4 weeks ago
in :  राजकीय
0
52

गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग,!          कोल्हापूर(प्रतिनिधी) :- पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या राजकारणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत गटातटाच्या राजकारणावर सुरू असणाऱ्या गोकुळच्या दुधाला राजकीय उकळी फुटली आहे. विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा न देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील वातावरण आता चांगलं तापलं आहे. दरम्यान, याबाबत आता माजी …

Read More

राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागत

By Aakhada Team
4 weeks ago
in :  राजकीय
0
55

    राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागत   कोल्हापूर (प्रतिनिधी):-राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा पाटील सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह काही ग्रामस्थांनी, आज कॉंग्रेसला रामराम करून, भाजपमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. सहकारी संस्था आणि गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी …

Read More

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
4 weeks ago
in :  राजकीय, शासकीय
0
61

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस     पुणे : विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More

पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळणार

By Aakhada Team
4 weeks ago
in :  राजकीय, सामाजिक
0
47

पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळणार   कोल्हापूर, : कोल्हापूर येथे विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून, मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते आज …

Read More
1234...163Page 3 of 163

Slideshow

IMG_20250217_195557
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

Aakhada Team
5 hours ago

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह; अन्य मंदिरांमधूनही मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा ! – हिंदु जनजागृती समिती

Aakhada Team
5 hours ago

 मी विमानातून उडी मारली नाही, तर…;      

Aakhada Team
6 hours ago

गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new IMG_20240218_100304 IMG-20241028-WA0003 IMG-20241123-WA0035

इतर बातम्या

हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विषयांबाबत जिल्हास्तरावरील आढावा दरम्यान सूचना कोल्हापूर, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयांबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी कागल येथील म्हाडा सदनिकांचे पैसे देवूनही ताबा संबंधितास देत नसल्याच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी सर्व सदनिकांचा ताबा येत्या तीन महिन्यात देण्यात यावा, अशा सूचना केल्या. संबंधित विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदार आणि उर्वरीत कामे याबाबत माहिती दिली. मात्र उर्वरीत कामे पुर्ण करून घेण्याची जबाबदारी म्हाडाची असून ती पुर्ण करून वेळेत ताबा द्या अशा सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केल्या. यावेळी त्यांनी म्हाडाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे सूचनाही केल्या. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी कागल गडहिंग्लज तालुक्यातील इतर विषयांवर संबंधित विभागाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, उप वनवसंरक्षक गुरूप्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति.आयुक्त राहूल रोकडे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. गडहिंग्लज येथील एमआयडीसी मधील नव्याने सुरु होत असलेल्या उद्योगांमध्ये कामगार भरती करीत असताना स्थानिक लोकांना प्राधान्याने भरती करा. यामध्ये आवश्यक मनुष्यबळाची पात्रता पडताळून येथील युवकांना संधी देण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तालुक्यातील नागरिकांनी याबाबतची मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली होती. यावेळी त्यांनी उपस्थित उद्योजकांना भरतीबाबत कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे यांची माहिती स्थानिकांला उपलब्ध करून द्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. आनुर तालुका कागल येथील अर्जदारांनी जमीन नुकसान भरपाई बाबत केलेल्या मागणीनुसार संबंधितांची सर्व कागदपत्र पडताळून याबात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. व्हन्नूर ता.कागल येथील दूधगंगा पुनवर्सनासाठी संपादीत झालेल्या जमिनीबाबत धोरणातम्क निर्णय असल्याने शासनाकडे पाठपूरावा करून मध्य मार्ग काढता येईल का यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे देण्यासाठी सूचना करण्यात आल्या. चिकोत्रा प्रकल्प, झुलपेवाडी कागदपत्रांची तपासणी करून केलेला पत्रव्यवहार पडताळणी करून लवकरात लवकर निर्णय घेवू असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. बांबु लागवड बाबत आजरा येथील रोपवाटीकेचा समावेश शासनाकडून होवून त्यास लागवडीनंतर अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शासन निर्णयानुसार नमूद संस्थांकडील रोपवाटीकेतूनच रोपे घेता येतात. याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेवून पुढिल निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. दौलतवाडी ता.कागल येथील गायरान मधील जागा शाळेसाठी देण्याकरीता मागणी करण्यात आली आहे. यासाठी नमुन्यात माहिती सादर करून ती प्रांताधिकारी यांचेकडे द्या, त्यावर कार्यवाही करू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच गावातून जाणारा रस्ता बंद करून बाह्यवळण तयार करून मिळावे अशी मागणी गावाची आहे. याबाबत पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्यावर दौलतवाडी बाह्यवळण रस्त्याचे काम करता येईल असे जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रांताधिकारी यांना सूचना केल्या. पिंपळगाव भुदरगड येथील मत्स्य संस्था यांच्या मागणीनुसार मत्स्य ठेका चुकिच्या पद्धतीने वितरीत केला अशी तक्रार आहे. यावर बोलताना शासन निर्णयानुसार प्रक्रिया राबविण्यात आली असून याबातचा पुढिल निर्णय मत्स्य विभागाच्या विभागीय कार्यालयाने निर्णय घेवून तक्रार निवारण करावे असे सांगण्यात आले. तसेच मांगनूर येथील वन क्षेत्रात गेली 75 वर्ष राहणा-या 18 कुटुंबांच्या मागणीनुसार वनहक्क दावा तसेच घरांच्या दुरूस्तीबाबत मागणी अर्जवार बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी घरांच्या दुरूस्तीला विरोध करू नका अशा सूचना केल्या. तसेच घरमालकांनी त्या जागेवर दुरूस्ती करीत असताना कोणत्याही प्रकारे जागेत वाढ करू नका असेही सांगितले. तसेच वनहक्क बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही केल्या.

Aakhada Team
08/04/2025

हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विषयांबाबत जिल्हास्तरावरील आढावा दरम्यान सूचना   कोल्हापूर, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील विविध …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

कोल्हापूरमध्ये आज रंगणार दहीहंडीचा थरार

Aakhada Team
19/08/2022

Timeline

  • 5 hours ago

    महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

  • 5 hours ago

    शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह; अन्य मंदिरांमधूनही मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा ! – हिंदु जनजागृती समिती

  • 6 hours ago

     मी विमानातून उडी मारली नाही, तर…;      

  • 6 hours ago

    गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले

  • 6 hours ago

    कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

© Copyright 2022, All Rights Reserved