कुठल्याही परिस्थितीत विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच ! – सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे आश्वासन ! गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण आम्ही हटवणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाची बाजी लावून गडकिल्ले जिंकले आहेत. आपण कायद्याची बाजू लावून धरणार आणि गडांवरील अतिक्रमणे हटवणारच. एकशेएक टक्के आम्ही गडावरील अतिक्रमणे हटवू. अनधिकृत बांधकाम करणार्यांकडून विरोध होत असला, तरी सरकार अतिक्रमण हटवण्याच्या …