March 18, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न
  • 8 hours ago 31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा – आयुक्त के.मंजूलक्ष्मी
  • 13 hours ago “जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज प्रा. अजय साळी “
Home राजकीय (page 114)

राजकीय

जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार -उपमुख्यमंत्री

By Aakhada Team
11/03/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
65

जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविणार -उपमुख्यमंत्री   मुंबई, : राज्य शासन सर्व घटकांच्या विकासासाठी सकारात्मक असून वातावरणातील बदलांमुळे अल निनोचा प्रभाव येणाऱ्या वर्षात जाणवू शकतो. त्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेनंतर …

Read More

सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही: सुप्रिया सुळे

By Aakhada Team
11/03/2023
in :  राजकीय
0
73

सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही: सुप्रिया सुळे  बारामती : छापे पडणार याची माहिती अगोदरच कशी बाहेर पडते, याची चौकशी गृहमंत्री अमित शहा यांनी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे सुरु असलेले राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या तपास यंत्रणांच्य …

Read More

काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा एकदा ईडीची धाड

By Aakhada Team
11/03/2023
in :  क्राईम, राजकीय
0
66

काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा एकदा ईडीची धाड राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. आज सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी पोचलेत. सकाळी ४ ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी दाखल झाले.सलग दुसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. …

Read More

सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सुट

By Aakhada Team
10/03/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
68

सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सुट मुंबई : नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ‘लाल परी’ची ओळख आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि …

Read More

निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतून उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू निवडा-हेमंत पाटील

By Aakhada Team
09/03/2023
in :  राजकीय, स्पोर्ट्स
0
131

निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतून उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू निवडा–हेमंत पाटील मुंबई  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) माध्यमातून यावर्षी होणाऱ्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी संघटनेच्या अध्यक्ष,सचिवांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी केली.स्पर्धेच्या माध्यमातून ‘रणजी कॅम्प’ साठी होतकरू व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व फलंदाजी,गोलंदाजी मध्ये पहिल्या २० क्रमांकाच्या खेळाडूंची निवड करून निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेचा मार्ग सुखर करावा, अशी विनंती देखील पाटील यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना  पत्रातून केली आहे. निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धा घेवून त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.खेळाडूंचे त्यामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे. वर्षभर सराव करून, मेहनत करून तसेच उत्कृष्ट कामगिरी करून देखील रणजी क्रिकेट स्पर्धेच्या कॅम्पमध्ये सुद्धा स्थान मिळत नसल्याने खेळाडूंवरील अपेक्षांचे ओझ आणखी वाढत आहे.याअनुषंगाने एमसीएने विचार करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले.दरवर्षी चांगली कामगिरी करून देखील अनेक खेळाडूंना रणजी कॅम्पसाठी बोलावले जात नाही. यापुढे उत्कृष्ट फलंदाज,गोलदांज, यष्टीरक्षकांची निवड पारदर्शकरित्या करण्याचे कर्तव्य असोसिएशच्या निवड समितीने पार पाडण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. राज्यात निमंत्रित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे.प्रत्येक जिल्ह्यातून एक टीम तसेच पुण्यातील अनेक क्लब या क्रिकेट स्पर्धा खेळत आहेत. यावर एमसीएने मोठा खर्च नियोजित केला आहे.या अनुषंगाने राज्यातील दर्जेदार खेळाडूंना समोर आणून त्यांच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खिलाडीवृत्ती, क्रिकेट रुजवण्याच्या दिशेने प्रयत्न करावा,असे आवाहन पाटील यांनी केले.  

Read More

कसबा – चिंचवडच्या आमदारांची विधानसभेत शपत; नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरानी घेतली शपत

By Aakhada Team
09/03/2023
in :  राजकीय
0
81

कसबा – चिंचवडच्या आमदारांची विधानसभेत शपत; नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरानी घेतली शपत पुणे : पुणे पोटनिवडणुकीत कसब्याचे विजयी आमदार रविंद्र धंगेकर आणि चिंचवडच्या भाजपच्या विजयी आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधिमंडळात शपथविधी पार पडला.विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी शपथ घेतली.शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे. मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील …

Read More

आज शिंदे-फडणवीस सरकार सादर करणार अर्थसंकल्प

By Aakhada Team
09/03/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
63

आज शिंदे-फडणवीस सरकार सादर करणार अर्थसंकल्प मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आज दुपारी विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सोपवण्यात आल आहे.अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यामुळे अर्थराज्यमंत्री नसल्यानं विधान परिषदेत दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. जनतेच्या सूचना राज्याचा अर्थसंकल्प कसा …

Read More

सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे-हेमंत पाटील

By Aakhada Team
07/03/2023
in :  राजकीय
0
77

L सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे–हेमंत पाटील   मुंबई,  राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उपस्थित केले आहेत.अशात केवळ विरोधकांनी विरोधासाठी विरोध करून चालणार नाही.राज्यातील समस्या फक्त विधायक मार्गानेच सोडवता येवू शकतात.अशात विरोधकांनी विधिमंडळातील गदारोळ थांबवून चर्चेला समोर जाण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यातील बेरोजगारी तसेच महागाई संदर्भात विरोधकांनी महत्वाची प्रश्न उपस्थित करीत या समस्या मार्गी लागवून घेतले पाहिजे, असे आवाहन देखील पाटील यांनी विरोधकांना केले. ‘कांदा’ शेतकऱ्यांना रडवत आहे. याप्रश्नावर योग्य निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहिर करण्यासाठी विरोधकांनी सरकारला भाग पाडले पाहिजे. पंरतु, विरोधक केवळ राजकीय विरोध करीत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. केवळ दोनच आठवडे हे अधिवेशन चालणार असल्याने विविधमंडळाचा वेळ हा अत्यंत बहुमूल्य आहे.अशात गदारोळ, आरोप प्रत्यारोपात सभागृहाचा वेळ वाया घालण्यापेक्षा विविध प्रश्न उपस्थित करीत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मत पाटील यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकार विरोधकांचे गाऱ्हाणे देखील ऐकूण घेत नव्हते. हे सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होण्यासाठी विरोधकांनी सर्वसामान्य आणि सरकारमधील दुव्याचे कर्तव्य पार पाडणे सध्या अत्यंत आवश्यक आहे.अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवरील महागाईचे संकट कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारवर आहे.अशात सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देखील पाटील यांनी केले. विद्यामन विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर विरोधकांना देखील योग्य प्रतिनिधित्व देत आहेत.अशात मिळालेल्या या वेळाचा विधायी कार्यासाठी विरोधकांनी पुरेपुर वापरावा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. भांडण करून, एकमेकांवर चिखलफेक करण्यात सभागृहाचा वेळ वाया घालणे योग्य नाही, असे देखील पाटील म्हणाले. शिंदे-फडणवीसांनी अत्यंत जबाबदारीने राज्याचा कारभार करीत आहेत. अशात सरकारला सर्वसामान्यांच्या हितासाठी विरोधकांनी साथ देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.                                                       

Read More

सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे-हेमंत पाटील    

By Aakhada Team
07/03/2023
in :  राजकीय
0
78

सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे-हेमंत पाटील     मुंबई,  राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उपस्थित केले आहेत.अशात केवळ विरोधकांनी विरोधासाठी विरोध करून चालणार नाही.राज्यातील समस्या फक्त विधायक मार्गानेच सोडवता येवू शकतात.अशात विरोधकांनी विधिमंडळातील गदारोळ थांबवून चर्चेला समोर जाण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यातील बेरोजगारी तसेच महागाई संदर्भात विरोधकांनी महत्वाची प्रश्न उपस्थित करीत या समस्या मार्गी लागवून घेतले पाहिजे, असे आवाहन देखील पाटील यांनी विरोधकांना केले’कांदा’ शेतकऱ्यांना रडवत आहे. याप्रश्नावर योग्य निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहिर करण्यासाठी विरोधकांनी सरकारला भाग पाडले पाहिजे. पंरतु, विरोधक केवळ राजकीय विरोध करीत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.             केवळ दोनच आठवडे हे अधिवेशन चालणार असल्याने विविधमंडळाचा वेळ हा अत्यंत बहुमूल्य आहे.अशात गदारोळ, आरोप प्रत्यारोपात सभागृहाचा वेळ वाया घालण्यापेक्षा विविध प्रश्न उपस्थित करीत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मत पाटील यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकार विरोधकांचे गाऱ्हाणे देखील ऐकूण घेत नव्हते. हे सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होण्यासाठी विरोधकांनी सर्वसामान्य आणि सरकारमधील दुव्याचे कर्तव्य पार पाडणे सध्या अत्यंत आवश्यक आहे.अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवरील महागाईचे संकट कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारवर आहे.अशात सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देखील पाटील यांनी केले. विद्यामन विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर विरोधकांना देखील योग्य प्रतिनिधित्व देत आहेत.अशात मिळालेल्या या वेळाचा विधायी कार्यासाठी विरोधकांनी पुरेपुर वापरावा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. भांडण करून, एकमेकांवर चिखलफेक करण्यात सभागृहाचा वेळ वाया घालणे योग्य नाही, असे देखील पाटील म्हणाले. शिंदेफडणवीसांनी अत्यंत जबाबदारीने राज्याचा कारभार करीत आहेत. अशात सरकारला सर्वसामान्यांच्या हितासाठी विरोधकांनी साथ देण्याचे आवाहन पाटील यांनी केले. ………………………    

Read More

शेतजमीन जाणाऱ्या प्राधिकरणातीलगावांना मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा -चंद्रकांत पाटील

By Aakhada Team
06/03/2023
in :  राजकीय, सामाजिक
0
85

  शेतजमीन जाणाऱ्या प्राधिकरणातीलगावांना मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा -चंद्रकांत पाटील कोल्हापूर, :-कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील 42 गावांपैकी 7 गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या सात गावातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील भूसंपादनाप्रमाणे चार पट मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. तरी त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन विभाग यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार वाढीव मोबदला मिळण्याबाबत चा प्रस्ताव …

Read More
1...113114115...171Page 114 of 171

Slideshow

IMG-20260301-WA0000
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न

Aakhada Team
8 hours ago

31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा – आयुक्त के.मंजूलक्ष्मी

Aakhada Team
8 hours ago

“जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज प्रा. अजय साळी “

Aakhada Team
13 hours ago

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

Aakhada Team
13 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

बालिंगा येथील जुना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद

Aakhada Team
26/07/2024

बालिंगा येथील जुना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद    कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभाग …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

Timeline

  • 8 hours ago

    जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न

  • 8 hours ago

    31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा – आयुक्त के.मंजूलक्ष्मी

  • 13 hours ago

    “जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज प्रा. अजय साळी “

  • 13 hours ago

    भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

  • 13 hours ago

    ‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

© Copyright 2022, All Rights Reserved