कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार- प्रसाद संकपाळ कोल्हापूर : दरड कोसळणे, भुस्खलन, जमीन खचणे, रस्ता खचणे, अशा वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यातील ७६ गावे भीतीच्या छायेखाली आहेत. या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली असून यातील काही गावे ही लोकवस्तीची असून मुसळधार पाऊस सुरू झाला की तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात.पावसाळा …