Home सामाजिक ॲमवे इंडिया तर्फे ‘सर्वांसाठी पौष्टिक आहार’ 

ॲमवे इंडिया तर्फे ‘सर्वांसाठी पौष्टिक आहार’ 

28 second read
0
0
37

no images were found

ॲमवे इंडिया तर्फे सर्वांसाठी पौष्टिक आहार‘ 

ॲमवे इंडिया ही आरोग्य आणि स्वास्थ्य यांच्या बाबतीतील गरजा पूर्ण करणारी अग्रगण्य कंपनी आहे आणि ती राष्ट्र आरोग्यदायी व्हावे म्हणून जीवनात बदल करण्यास मदत करण्याची तिची बांधिलकी ठामपणे पुन्हा मांडत आहे. तिने देशभरात लक्ष्यित हस्तक्षेपासह राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला. “सर्वांसाठी पौष्टिक आहार” हा या वर्षाचा विषय (थीम) असून त्यास अनुरूप अशा पद्धतीने या उपक्रमात दैनंदिन पोषणसंबंधी गरजा भागविणाऱ्या आहाराचे महत्त्व समजून घेण्यावर भर देण्यात आला. कंपनीने आरोग्य कालावधीला प्राधान्य देऊन आरोग्यदायी भारत घडविण्याचे दृष्टिकोन ठेवलेले आहे आणि या हस्तक्षेपांमुळे कंपनीच्या दृष्टीकोनाला बळकटी लाभलेली आहे. महिनाभर चालणाऱ्या उपक्रमांनी संतुलित आहार, दिवसाची सुरुवात योग्य करता यावी म्हणून सकाळचे पोषण, गरजांवर आधारित पोषणसंबंधी शिफारसी ज्यांना दर्जेदार उत्पादनांद्वारे समर्थन देण्यात आलेले आहे आणि आरोग्यदायी स्वयंपाकासाठी टिपा, यांना प्रोत्साहन दिलेले आहे आणि वितरकांना स्वत:ला आणि त्यांच्या ग्राहकांना माहितीपूर्ण आहारासंबंधी निवडी करण्यास आणि कायम राहणाऱ्या, आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या सवयी तयार करण्यात मदत करण्यासाठी ज्ञान व साधनांनी सुसज्ज करणे, असा या उपक्रमांचा उद्देश आहे. राष्ट्रीय पोषण महिन्यादरम्यान ॲमवे इंडियाने लक्ष्यित पोषणावर आधारित हस्तक्षेपांद्वारे देशभरातील 30,000 वितरकांना आणि त्यांच्या ग्राहकांना सहभागी करून घेतले आहे.

यावर बोलताना, रजनीश चोप्रा, व्यवस्थापकीय संचालक,ॲमवे इंडिया म्हणाले की, पोषणसंबंधी आव्हाने वाढत चाललेली आहेत आणि अशा वेळेस संतुलित पोषण सर्वांना उपलब्ध होणे आणि सर्वांना ते वास्तवात मिळणे आवश्यक आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर च्या) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातभारतातील आजारांच्या भार मध्ये अस्वास्थ्यकर आहाराचा वाटा 56.4% आहे. जीवनशैलीसंबंधी आजार वाढत चालेले आहेत आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेताइष्टतम स्वास्थ्यच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी पोषणाला प्राधान्य देणे महत्वाचे बनले आहे. ॲमवे इंडिया मध्ये आम्ही आरोग्याला प्रथम स्थान‘ देण्याचे तत्त्वज्ञान पाळतो आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. हे आम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यात मार्गदर्शन करते. आमचे राष्ट्रीय पोषण महिन्याचे हस्तक्षेप समुदायांना आरोग्यदायी निवडी करण्याचे ज्ञान देऊन सक्षम करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे आणि त्याद्वारे आरोग्य हे मूलभूत तत्त्व आहेया समजुतीला मूर्त स्वरूप देत आहे. आम्ही गरजावर आधारित पूरक आहारासह संतुलित सकाळच्या पोषणाच्या महत्त्वावर देखील जोर देतोकारण ते दिवसाची प्रवृत्ती निश्चित करते आणि एकंदर स्वास्थ्यास पाठबळ पुरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आम्ही आरोग्याच्या बाबतीत सर्वंकष दृष्टिकोन ठेवलेला आहे. हे प्रयत्न करूनआम्ही आरोग्याचा कालावधी विरुद्ध आयुर्मान यांना प्राधान्य देऊन लाखो लोकांचे जीवन बदलण्याची आमची बांधिलकी दृढ करीत आहोत.

[1] https://main.icmr.nic.in/sites/default/files/upload_documents/DGI_07th_May_2024_fin.pdf

राष्ट्रीय पोषण महिन्याच्या उपक्रमांच्या माध्यमातून ॲमवे इंडियाने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या विभागांमध्ये आपल्या वितरकांसाठी दैनंदिन शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्या. प्रत्येकाने पौष्टिक, संतुलित आहार आणि सकाळच्या पोषणाचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले. या कार्यशाळांमध्ये विविध विषय सांगण्यात आले ज्यात सामील होते प्रथिने सेवन केल्याचे फायदे, आरोग्यदायी आहाराच्या सवयी आणि आपल्या दैनंदिन प्रथिने उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी न्यूट्रिलाईट ऑल प्लांट प्रोटीन वापरुन पौष्टिक जेवणाच्या पाककृती आणि ॲमवे क्वीन कुकवेअर.

पश्चिम विभागात सकाळच्या पोषणावर प्रभावी भर देत पोषणाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. या मालिकेमध्ये पोषण तज्ञ यांच्याशी संवादात्मक सत्रेपॅनल चर्चा आणि प्रश्नोत्तरे यांच्याद्वारे व्हेरिकोज व्हेन्समायग्रेननिद्रानाश आणि उच्च रक्तदाब यांयासारखे सध्या चर्चेत असलेले आरोग्यसंबंधी विषय सामील असून आरोग्यदायी जगण्यास प्रोत्साहन देणे आणि सकाळच्या पोषणाची सखोल समज यांस प्रोत्साहन देण्यात आले. गणेश चतुर्थी उत्सवाच्या योगाने टीमने 10 दिवसांचा खास प्रसाद उपक्रमही सुरू केला.

प्रथिने आणि फायबर यांचे महत्त्व, या विषयावरील कार्यशाळांपासून ते सकाळचे पोषणविधी आणि आरोग्यदायी स्वयंपाक यांच्यापर्यंत, महिनाभर केलेले हस्तक्षेप देशभरात शाश्वत स्वास्थ्यास चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. ॲमवेने सतत व्यावहारिक, गरजांवर आधारित पोषण उपाय देऊ केले असून ती भारत आरोग्यदायी बनण्याच्या दिशेने समुदायांचे आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपले अढळ समर्पण पुन्हा ठामपणे मांडत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…