समाजशास्त्राची जाणीव असलेल्या नेतृत्वाकडूनच समाज परिवर्तन: पृथ्वीराज चव्हाण,कराडमध्ये इतिहास परिषदेचे २८ वे अधिवेशन उत्साहात कोल्हापूर,(प्रतिनिधी): समाजात परिवर्तन घडविण्यासाठी समाजशास्त्राचे अध्ययन आणि इतिहासाचे सकारात्मक संशोधन या दोन बाबींच्या महत्त्वाची जाणीव असणारे नेतृत्व विकसित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे केले. येथील शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद आणि कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज यांच्या …