July 23, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 minutes ago मौजे सांगावचे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय उपचारा संदर्भात देशात अव्वल ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
  • 24 minutes ago आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
  • 16 hours ago कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द
Home पर्यावरण (page 2)

पर्यावरण

कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर

By Aakhada Team
15/05/2026
in :  पर्यावरण
0
31

कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर ·         एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु होऊन सांगली जिल्ह्यात हरित क्रांतीला प्रचंड प्रतिसाद… ·         एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ …

Read More

कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर

By Aakhada Team
15/05/2026
in :  पर्यावरण
0
31

कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु होऊन सांगली जिल्ह्यात हरित क्रांतीला प्रचंड प्रतिसाद… एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ पर्यावरणात सकारात्मक बदल घडवू पाहत आहे – आमदार सुहास बाबर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु आहे अवघ्या सांगली जिल्ह्यात या अनोख्या उपक्रमाचा गवगवा पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या हरित क्रांतीचं नेतृत्त्व पाहायला मिळत आहे. आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर हे मातीशी घट्ट नाळ जोडलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते होते. सांगली ग्रामीण भागातील टेंभू योजनेचे जनक असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो. त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा मिळालेल्या सुहास बाबर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ७८१७८ इतके मताधिक्य घेतले तेव्हाच त्यांनी ठरवले की आमदारकीच्या काळात मताधिक्या एवढे वृक्ष मतदारसंघात लावावेत. याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ खानापूर आटपाडी परिसराच्या पर्यावरणात सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. समाज माध्यमांवर पिंपळाची गोष्ट प्रसारित केल्यानंतर त्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादातून हजारो लोकं जोडली गेली आणि दररोज जोडली जात आहेत. लोकं स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. तर विटा नागरपालिकेच्या नगरसेवकाने  या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून चार वर्षांची वाढलेली 52 झाडं भेट दिली तसेच आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण केले आहे असे ते म्हणाले. सांगलीचे जिल्हा प्रशासन, वन विभाग यांच्या माध्यमातून एक एकर जागेत जपानी पद्धतीचा मियावकी जंगल विकसित करण्याचे निश्चित केल्याची माहिती त्यांनी दिली. गायरान जमिनीवर, रस्त्यालगत महाराष्ट्राच्या मातीत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम मतदारसंघात आता सुरु आहे. पूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर “ग्रीन टनेल” वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना सावली आणि थंडावा देत पण महामार्ग आणि रस्ता रुंदीकरणामुळे हे ग्रीन टनेल नाहीसे झाले, त्याला पूर्ववत करण्याचे ध्येय ठेवल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. येत्या ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे, त्यांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी ट्री आर्मी कटिबद्ध असून जिल्ह्यातील विविध व्यक्ती, व्यापारी संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. नोकरी धंद्यानिमित्त खानापूर आटपाडीपासून दूर राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या गावाशी नाळ जुळवायची असेल तर सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार सुहास बाबर यांनी केले.

Read More

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

By Aakhada Team
06/05/2026
in :  पर्यावरण
0
29

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर कोल्हापूर, : पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला. शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली. या परिषदेस प्रमुख पाहुणे …

Read More

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य

By Aakhada Team
05/05/2026
in :  पर्यावरण
0
40

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर कोल्हापूर, : पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला. शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली. या परिषदेस प्रमुख पाहुणे …

Read More

पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन आवश्यक – प्रा.डॉ.पी.डी राऊत

By Aakhada Team
30/04/2026
in :  पर्यावरण
0
35

पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन आवश्यक – प्रा.डॉ.पी.डी राऊत कोल्हापूर,  : जागतिक तापमान हा विषय अतिशय चिंताजनक विषय आहे. अद्याप अजूनही वेळ गेलेली नाही.यावर अतिशय गांभीर्यपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे . पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी डी राऊत यांनी केले. जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकारी …

Read More

   ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणार्‍या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान

By Aakhada Team
22/04/2026
in :  Video, पर्यावरण, सामाजिक
0
82

   ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणार्‍या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७ हजार वृक्ष ‘बेपत्ता’! कोल्हापूर – ‘सुराज्य अभियाना’ने महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव सह कर्नाटकच्या हुबळी-कारवार भागात केलेल्या पाहणीत वृक्षांची स्थिती अत्यंत दयनीय आढळली. यात जिवंत झाडांभोवती काँक्रीट ओतून त्यांचा श्‍वास कोंडला …

Read More

शिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले

By Aakhada Team
10/04/2026
in :  पर्यावरण
0
36

शिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले कोल्हापूर,: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये सुरण (Amorphophallus paeoniifolius) या वनस्पतीला फुलोरा आला असून निसर्गप्रेमी आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष संधी आहे. “एलीफंट फूट याम” किंवा मृतदेहासारखा वास येणारे फूल म्हणून “कॉर्प्स फ्लॉवर” नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा फुलोरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.         ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव यांनी यासंदर्भात दिलेल्या …

Read More

पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य: अतुल देऊळगावकर 

By Aakhada Team
17/02/2026
in :  पर्यावरण
0
34

पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य: अतुल देऊळगावकर  कोल्हापूर (प्रतिनिधी): देशातील सध्याच्या विकास सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण असल्याने विकासाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे मत ख्यातनाम पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि …

Read More

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार

By Aakhada Team
09/02/2026
in :  पर्यावरण
0
38

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार कोल्हापूर, (प्रतिनिधी): पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.        शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात …

Read More

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By Aakhada Team
28/10/2025
in :  पर्यावरण, सामाजिक
0
46

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा • १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन,  • तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश मुंबई : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत …

Read More
123Page 2 of 3

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

मौजे सांगावचे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय उपचारा संदर्भात देशात अव्वल ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Aakhada Team
5 minutes ago

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!

Aakhada Team
24 minutes ago

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

Aakhada Team
16 hours ago

लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

Aakhada Team
16 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार नवा सर्व्हे

Aakhada Team
06/05/2023

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार नवा सर्व्हे कोल्हापूर : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे अंतर 28 कि.मी.ने वाढणार …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 minutes ago

    मौजे सांगावचे आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय उपचारा संदर्भात देशात अव्वल ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

  • 24 minutes ago

    आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!

  • 16 hours ago

    कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

  • 16 hours ago

    लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

  • 16 hours ago

    लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

© Copyright 2022, All Rights Reserved