June 08, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 days ago व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी
  • 2 days ago देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!:महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिरे, विश्व हिंदु परिषद व मंदिर विश्वस्त यांच्या लढ्याला मोठे यश!
  • 2 days ago गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा :भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणी
Home पर्यावरण (page 2)

पर्यावरण

कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर

By Aakhada Team
3 weeks ago
in :  पर्यावरण
0
15

कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु होऊन सांगली जिल्ह्यात हरित क्रांतीला प्रचंड प्रतिसाद… एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ पर्यावरणात सकारात्मक बदल घडवू पाहत आहे – आमदार सुहास बाबर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु आहे अवघ्या सांगली जिल्ह्यात या अनोख्या उपक्रमाचा गवगवा पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या हरित क्रांतीचं नेतृत्त्व पाहायला मिळत आहे. आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर हे मातीशी घट्ट नाळ जोडलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते होते. सांगली ग्रामीण भागातील टेंभू योजनेचे जनक असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो. त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा मिळालेल्या सुहास बाबर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ७८१७८ इतके मताधिक्य घेतले तेव्हाच त्यांनी ठरवले की आमदारकीच्या काळात मताधिक्या एवढे वृक्ष मतदारसंघात लावावेत. याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ खानापूर आटपाडी परिसराच्या पर्यावरणात सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. समाज माध्यमांवर पिंपळाची गोष्ट प्रसारित केल्यानंतर त्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादातून हजारो लोकं जोडली गेली आणि दररोज जोडली जात आहेत. लोकं स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. तर विटा नागरपालिकेच्या नगरसेवकाने  या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून चार वर्षांची वाढलेली 52 झाडं भेट दिली तसेच आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण केले आहे असे ते म्हणाले. सांगलीचे जिल्हा प्रशासन, वन विभाग यांच्या माध्यमातून एक एकर जागेत जपानी पद्धतीचा मियावकी जंगल विकसित करण्याचे निश्चित केल्याची माहिती त्यांनी दिली. गायरान जमिनीवर, रस्त्यालगत महाराष्ट्राच्या मातीत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम मतदारसंघात आता सुरु आहे. पूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर “ग्रीन टनेल” वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना सावली आणि थंडावा देत पण महामार्ग आणि रस्ता रुंदीकरणामुळे हे ग्रीन टनेल नाहीसे झाले, त्याला पूर्ववत करण्याचे ध्येय ठेवल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. येत्या ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे, त्यांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी ट्री आर्मी कटिबद्ध असून जिल्ह्यातील विविध व्यक्ती, व्यापारी संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. नोकरी धंद्यानिमित्त खानापूर आटपाडीपासून दूर राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या गावाशी नाळ जुळवायची असेल तर सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार सुहास बाबर यांनी केले.

Read More

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

By Aakhada Team
06/05/2026
in :  पर्यावरण
0
22

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर कोल्हापूर, : पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला. शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली. या परिषदेस प्रमुख पाहुणे …

Read More

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य

By Aakhada Team
05/05/2026
in :  पर्यावरण
0
33

प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर कोल्हापूर, : पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला. शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली. या परिषदेस प्रमुख पाहुणे …

Read More

पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन आवश्यक – प्रा.डॉ.पी.डी राऊत

By Aakhada Team
30/04/2026
in :  पर्यावरण
0
27

पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन आवश्यक – प्रा.डॉ.पी.डी राऊत कोल्हापूर,  : जागतिक तापमान हा विषय अतिशय चिंताजनक विषय आहे. अद्याप अजूनही वेळ गेलेली नाही.यावर अतिशय गांभीर्यपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे . पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी डी राऊत यांनी केले. जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकारी …

Read More

   ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणार्‍या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान

By Aakhada Team
22/04/2026
in :  Video, पर्यावरण, सामाजिक
0
73

   ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणार्‍या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७ हजार वृक्ष ‘बेपत्ता’! कोल्हापूर – ‘सुराज्य अभियाना’ने महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव सह कर्नाटकच्या हुबळी-कारवार भागात केलेल्या पाहणीत वृक्षांची स्थिती अत्यंत दयनीय आढळली. यात जिवंत झाडांभोवती काँक्रीट ओतून त्यांचा श्‍वास कोंडला …

Read More

शिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले

By Aakhada Team
10/04/2026
in :  पर्यावरण
0
27

शिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले कोल्हापूर,: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये सुरण (Amorphophallus paeoniifolius) या वनस्पतीला फुलोरा आला असून निसर्गप्रेमी आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष संधी आहे. “एलीफंट फूट याम” किंवा मृतदेहासारखा वास येणारे फूल म्हणून “कॉर्प्स फ्लॉवर” नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा फुलोरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.         ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस.आर. यादव यांनी यासंदर्भात दिलेल्या …

Read More

पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य: अतुल देऊळगावकर 

By Aakhada Team
17/02/2026
in :  पर्यावरण
0
28

पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य: अतुल देऊळगावकर  कोल्हापूर (प्रतिनिधी): देशातील सध्याच्या विकास सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण असल्याने विकासाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे मत ख्यातनाम पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि …

Read More

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार

By Aakhada Team
09/02/2026
in :  पर्यावरण
0
29

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार कोल्हापूर, (प्रतिनिधी): पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, म्हणून पर्यावरण समजून घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.        शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने कोते (ता. राधानगरी) येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी आश्रमशाळा स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात …

Read More

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By Aakhada Team
28/10/2025
in :  पर्यावरण, सामाजिक
0
38

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा • १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन,  • तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश मुंबई : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत …

Read More

पर्यावरणभान आणि पत्रकारिता’ वर विद्यापीठात बुधवारी कार्यशाळा

By Aakhada Team
07/10/2025
in :  पर्यावरण
0
67

पर्यावरणभान आणि पत्रकारिता’ वर विद्यापीठात बुधवारी कार्यशाळा   कोल्हापूर (प्रतिनिधी ):शिवाजी विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 8 रोजी ‘पर्यावरणभान आणि पत्रकारिता’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.       या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील जेष्ठ पत्रकार आणि पर्यावरण प्रश्नाचे …

Read More
123Page 2 of 3

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

Aakhada Team
2 days ago

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!:महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिरे, विश्व हिंदु परिषद व मंदिर विश्वस्त यांच्या लढ्याला मोठे यश!

Aakhada Team
2 days ago

गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा :भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणी

Aakhada Team
2 days ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

Aakhada Team
2 days ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

एईएसएलने आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत आणि पहिल्या सहामाहीत मजबूत कामगिरी नोंदवली

Aakhada Team
28/10/2025

एईएसएलने आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत आणि पहिल्या सहामाहीत मजबूत कामगिरी नोंदवली       अहमदाबाद,: …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 days ago

    व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

  • 2 days ago

    देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!:महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिरे, विश्व हिंदु परिषद व मंदिर विश्वस्त यांच्या लढ्याला मोठे यश!

  • 2 days ago

    गोकुळ दूध संघाच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करा :भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रशासक मंडळाकडे मागणी

  • 2 days ago

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

  • 2 days ago

    एक वेळचे जेवण आयुष्य बदलू शकते: मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला

© Copyright 2022, All Rights Reserved