June 08, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 12 minutes ago कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
  • 15 minutes ago कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर
  • 25 minutes ago सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्ष कार्यक्रम
Home गौरव सन्मान (page 8)

गौरव सन्मान

नूतन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

By Aakhada Team
11/09/2025
in :  गौरव सन्मान
0
60

नूतन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा   कोल्हापूर (प्रतिनिधी):राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत भेट घेतली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. अल्पावधीतच सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ठळक कामगिरी केली होती. …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मान : विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी कार्याचा गौरव 

By Aakhada Team
05/09/2025
in :  गौरव सन्मान
0
53

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मान : विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी कार्याचा गौरव  कोल्हापूर (प्रतिनिधी ) :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रा. डॉ. तुळसिदास मोरे आणि प्रा. डॉ. रवींद्र महादेव शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यापीठाच्या वतीने ‘डॉ. डी. वाय. पाटील बेस्ट टीचर अवॉर्ड’ ने कुलपती डॉ. संजय डी. …

Read More

कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना, ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार..

By Aakhada Team
01/09/2025
in :  गौरव सन्मान
0
64

  कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना, ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार…,डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा २० स्थापना दिवस उत्साहात  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सोमवारी २० वा स्थापना दिवस        कोल्हापूर (प्रतिनिधी):मानवी मूल्य आणि नैतिकता या माध्यमातूनच राष्ट्राची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल …

Read More

राज्य तंत्र शिक्षण कडून न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला प्रथम श्रेणी प्राप्त

By Aakhada Team
30/08/2025
in :  गौरव सन्मान, शैक्षणिक
0
135

  राज्य तंत्र शिक्षण कडून न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला प्रथम श्रेणी प्राप्त कोल्हापूर (प्रतिनिधी):येथील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला राज्य तंत्र शिक्षण यांच्याकडून  प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या शैक्षणिक तपासणी अहवालाचा निकाल नुकताच जाहीर झाला ही श्रेणी प्रामुख्याने महाविद्यालयांमध्ये घेतली जाणारी नाविन्य  शैक्षणिक पद्धती महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या …

Read More

कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’

By Aakhada Team
29/08/2025
in :  गौरव सन्मान
0
49

‘कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’-लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सोमवारी २० वा स्थापना दिवस कोल्हापूर /प्रतिनिधीकोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२५- २६ साठीचा “डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर झाला …

Read More

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

By Aakhada Team
26/08/2025
in :  गौरव सन्मान
0
48

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान   कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर यांनी विद्यापीठाच्या सर्वोत्तम कामगिरीचा गौरव …

Read More

डॉ. संजय पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा मंत्री राणें- सरनाईक यांच्याकडून ‘महाराष्ट्र गौरव’ ने सन्मान

By Aakhada Team
24/08/2025
in :  गौरव सन्मान
0
41

डॉ. संजय पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा मंत्री राणें- सरनाईक यांच्याकडून ‘महाराष्ट्र गौरव’ ने सन्मान  – नवभारत महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये  गौरव   कोल्हापूर (प्रतिनिधी ) : उच्चशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व परिवहन …

Read More

‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम – तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न 

By Aakhada Team
22/08/2025
in :  गौरव सन्मान
0
64

‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम – तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न    कोल्हापूर : (प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या टप्पा क्र. २ मध्ये कसबा बावडा येथील कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाने यश मिळवले आहे. खाजगी व्यवस्थापन शाळा गट, केंद्र स्तर या गटात या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.       जिल्हा परिषद …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला‘क्यूएस आय-गेज’  डायमंड मानांकनाने गौरव- तेलंगणा राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाला प्रमाणपत्र प्रदान

By Aakhada Team
01/08/2025
in :  गौरव सन्मान
0
42

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला‘क्यूएस आय-गेज’  डायमंड मानांकनाने गौरव- तेलंगणा राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाला प्रमाणपत्र प्रदान   कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE)  डायमंड श्रेणी प्राप्त झाली असून हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाला या मानांकनने  सन्मानित करण्यात आले.  हे मानांकन विद्यापीठासाठी अभिमानास्पद क्षण असून  विद्यापीठाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब …

Read More

कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान

By Aakhada Team
27/06/2025
in :  गौरव सन्मान
0
39

कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान   कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञान लेखक डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने नुकताच ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे ३६ व्या चार्टर नाईट सोहळा झाला. या प्रसंगी क्लबचा “करवीर भूषण” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कुलसचिव डॉ. …

Read More
1...789Page 8 of 9

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Aakhada Team
12 minutes ago

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर

Aakhada Team
15 minutes ago

सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्ष कार्यक्रम

Aakhada Team
25 minutes ago

अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

Aakhada Team
1 hour ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Aakhada Team
08/03/2026

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 12 minutes ago

    कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

  • 15 minutes ago

    कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर

  • 25 minutes ago

    सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्ष कार्यक्रम

  • 1 hour ago

    अंबाबाई मंदिर परिसरातील सुविधांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून संयुक्त पाहणी

  • 2 hours ago

    डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड

© Copyright 2022, All Rights Reserved