महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 136 नागरिकांचे अर्ज दाखल कोल्हापूर,(प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या विविध …