राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता-हेमंत पाटील मुंबई, : राज्यात गेल्या काही काळात घडलेल्या विविध राजकीय घटनाक्रमानंतर महायुतीचे सरकार विक्रमी बहुमताने सत्तेवर आरूढ झाले. भाजप-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सुरळीत सुरू असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानेसरकारमधील मित्रपक्षामध्ये मिठाचा खडा पडलाय. नवीन राजकीय समीकरणे त्यामुळे उदयाला येण्याची शक्यता आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष …