राजू शेट्टी यांच्या पाठीशी शेतकरी बांधव का राहिले नाहीत यांचे त्यांनी आत्मचिंतन करावे : राजेश क्षीरसागर कोल्हापूर (प्रतिनिधी): शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच असून, शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीचं माझा खटाटोप सुरू आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजू शेट्टी यांच्या मतदार संघातील शिरोळ हातकलंगले तालुक्यातून 75 टक्के समर्थन …