Home शासकीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे – जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे – जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण

0 second read
0
0
276

no images were found

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अमृत महोत्सव साजरा होत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये विधवांच्या हस्ते देखील ध्वजारोहण करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुद्धा माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे वडील यांच्याहस्ते १३, १४ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…