Home सामाजिक चांदोली धरणातून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

चांदोली धरणातून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

0 second read
0
0
246

no images were found

चांदोली धरणातून 3000 क्यूसेक’ने पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शितूर: मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे चांदोली धरणात २८.७८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, दुपारी तीन वाजता वाजता पाटबंधारे विभागाचे विभागाचे उपविभागीय अभियंता किटवडकर, शाखाधिकारी गोरख पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पाणीपूजन करून धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटर ने उचलून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…