जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये – वीरेंद्र दीक्षित कोल्हापूर : जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.हे कर्तव्य पार पाडत असताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक पर्यवेक्षक – प्रगणकांनी घ्यायची आहे असे प्रतिपादन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या …