विनोद तावडे प्रकरण मिटले? नालासोपाऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहिता असून पीसी घेऊ शकत नाही, असे सांगत पीसी रोखण्यात आली. यावरून पुन्हा वातावरण तापले होते. यावर हितेंद्र ठाकूर यांनी मला ५० एक फोन आले, प्रकरण मिटवा, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. …