येत्या तीन महिन्यात शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील : राजेश क्षीरसागर कोल्हापूर (प्रतिनिधी): -सन २०१९ व २०२१ ची महाभयंकर पूरस्थिती कोल्हापूर शहराने अनुभवली आहे. या महापुरांमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी शासनामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरवासियांसह, पर्यटक, भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले …