कोल्हापुरातील मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी गूळ सौदे पाडले बंद कोल्हापूर : गुळाला किमान हमीभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी यासाठी आज मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुळ सौदे बंद पाडले. जोपर्यंत गुळाला ३७०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही तोपर्यंत गुळ सौदे सुरू न करण्यावर गुळ उत्पादक शेतकरी ठाम आहेत. प्रशासक प्रकाश जगताप यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न …