क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली वापरुन जिल्हा क्षयरोगमुक्त करुया – डॉ.प्रेमचंद कांबळे कोल्हापूर : उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे टी.बी. होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली (टी.पी.टी.) दिल्यास भविष्यात टी.बी. होणार नाही. क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली वापरुन 2025 पर्यंत कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करुया, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत आयोजित क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली (टी.पी.टी.) प्रशिक्षणाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. कणेरीवाडी येथे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका …